आपल्या देशात काही अशा जागा आहेत जिथं भारतीयांना प्रवेश नाही. स्वातंत्र्याला ७० वर्ष उलटून गेल्यानंतरही देशात अशी ५ ठिकाणं आहेत, जिथं भारतीय आलेले चालत नाही. हे वाचून तुमच्या मनात नक्कीच येईल की भारतीयांनी काय वाकडं केलंय याचं देवजाणे !
आपल्याच देशात राहून आपल्यालाच बंदी घालणारी ही कोणती ठिकाणं आहेत चला बघूया :





