पार्षद रात्री लिहायला बसले. पण त्यांच्या लेखणीने चक्क असहकारच पुकारला. त्यांना काय लिहावे ते सुचेनासे झाले. शेवटी थकून 'पार्षद' झोपले आणि रात्री २ वाजता त्यांना अचानक जाग आली. त्यांना कविता स्फुरली होती. एका दमात त्यांनी हे गीत 'विजयी विश्व तिरंगा प्यारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। लिहून काढले. एकूण ७ कडव्यांची ही कविता विद्यार्थींना पसंत पडली. गाणे महात्मा गांधींकडे पोहचल्यावर त्यांनी गाण्याची कडवी कमी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार काँग्रेसच्या हरीपुरा अधिवेशनात या गीताला ध्वजगीत म्हणून सुभाषचंद्र बोस यांनी मान्यता दिली आणि उपस्थित ५,००० देशभक्तांनी हे गाणे एकसुरात गायले.
मूळ ७ कडव्यांची कविता अशी होती:
विजयी विश्व तिरंगा प्यारा, झण्डा ऊँचा रहे हमारा।
सदा शक्ति सरसाने वाला
प्रेम-सुधा बरसाने वाला
वीरों को हरसाने वाला
मातृभूमि का तन-मन सारा, झण्डा ऊँचा रहे हमारा।१।
लाल रंग बजरंगबली का
हरा अहल इस्लाम अली का
श्वेत सभी धर्मों का टीका
एक हुआ रंग न्यारा-न्यारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। २।
है चरखे का चित्र सँवारा
मानो चक्र सुदर्शन प्यारा
हरे रंग का संकट सारा
है यह सच्चा भाव हमारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। ३।
स्वतन्त्रता के भीषण रण में
लखकर बढ़े जोश क्षण-क्षण में
काँपे शत्रु देखकर मन में
मिट जाये भय संकट सारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। ४।
इस झण्डे के नीचे निर्भय
लें स्वराज्य हम अविचल निश्चय
बोलो भारत माता की जय
स्वतन्त्रता हो ध्येय हमारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। ५।
आओ प्यारे वीरो आओ
देश-धर्म पर बलि-बलि जाओ
एक साथ सब मिल कर गाओ
प्यारा भारत देश हमारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। ६।
शान न इसकी जाने पाये
चाहें जान भले ही जाये
विश्व विजय कर के दिखलायें
तब होवे प्रण पूर्ण हमारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। ७।