भारतातल्या ६ लाख ५० हजार गावांपैकी १० गावे अशी आहेत जी आज जगात त्यांच्या वेगळेपणाबद्दल ओळखली जातात. या गावांमध्ये काही खास गोष्टी आहेत ज्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आता उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रातील शनिशिंगणापूरचं घ्या राव. या गावात घरांना दारवाजे नाहीत. घरातील महत्वाच्या गोष्टी चोरीला जाणार नाहीत हा विश्वास जगात आणखी कुठे पाहायला मिळेल ?
राव हे झालं एक उदाहरण चला अशी आणखी उदाहरणे...














