'छडी लागे छमछम विद्या येई घमघम' हे आता कालबाह्य झाले आहे. ती पिढी मागे पडली. काळ बदलला तसा शिक्षक आणि त्यांची शिकवण्याची पद्धत देखील बदलली. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते जितके प्रेमळ असेल तितके विद्यार्थी मन लावून शिकतात याची अनेक उदाहरणे सांगता येतील.
हे आपल्याला पुलंच्या 'चितळे मास्तर' मधून चांगलेच समजले होते. ज्यांनी 'चितळे मास्तर' प्रकरण वाचलं नसे त्यांच्यासाठी त्या लेखाचा शेवटचा पॅरा जोडत आहोत तो वाचा.

















