तब्बल २१ वर्षांनी ब्रम्हपुत्र नदीवरील बोगीबील पूल बनून पूर्ण झाला आहे. आज २५ डिसेंबर रोजी पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडेल. हा पूल महत्वाचा का आहे याची अनेक करणं सांगता येतील, पण सर्वात महत्वाचं कारण म्हणजे “सीमा सुरक्षा”. या पुलापासून अगदी जवळच अरुणाचलप्रदेशला खेटून भारत-चीन सीमा आहे. त्यामुळे हा पूल चीनच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
चला तर आता जाणून घेऊया बोगीबील पुलाबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी :










