भारतात प्रयोगशील चित्रपट निर्माण होत नाहीत ही कायमची तक्रार आहे. हॉलिवूडच्या बरोबरीचे सोडा पण हॉलीवुडच्या जवळ जाणारे चित्रपट सुद्धा भारतात तयार होत नाहीत. पण काही आश्वासक तरुण आता पुढे यायला लागले आहेत राव!! गेल्या काही वर्षात आलेल्या सिनेमांमधील बदल सगळे लक्षात घेत आहेत.
डॉक्युमेंटरीची पण तीच गोष्ट! सारख्या त्याच त्याच विषयावर डॉक्युमेंटऱ्या बनवल्याने नावीन्य उरले नव्हते. पण नावीन्य ओतून काम केले की जग दखल घेते हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.





