पूर्वी लोक शांततेच्या शोधात हिमालयात जायचे. आजही लोक गंमतीत म्हणतात, “मी सगळं सोडून हिमालयात जाणार आहे”. पण आता हिमालय हा काही चांगला पर्याय राहिलेला नाही. अहो, का म्हणून काय विचारताय? माउंट एव्हरेस्टवर लोकांनी एवढी गर्दी केली आहे की गर्दीमुळे ४ जणांना जीव गमवावा लागला आहे. याखेरीज मोठा प्रश्न हा स्वच्छतेचा आहे. एकट्या एव्हरेस्ट भागातून तब्बल १० टन कचरा काढण्यात आलाय.
नक्की काय घडलंय ?











