ट्राफिक आणि गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी सरकारकडून भारतातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गांवर FASTag अनिवार्य करण्यात आलं आहे. आधी हे FASTag म्हणजे काय ते समजून घेऊ.
FASTag ही टोल भरण्याची नवी पद्धत आहे. FASTag लावलेली कार जेव्हा टोलनाक्यावर येईल तेव्हा चालकाच्या खात्यातून अपोआप टोलचे पैसे चुकते केले जातील. या पद्धतीमुळे कार थांबवून पैसे भरण्याची गरज नाही. सगळा काही कॅशलेस व्यवहार असेल. FASTag काहीसं असं दिसतं








