मंडळी, वजन कमी करायचं असेल, तर उपाशी राहणं हा पर्याय असू नाही. उपाशी राहिल्याने उलट तुमचं वजन आणखी वाढण्याची शक्यता असते. अभ्यासकांच म्हणनं आहे, की तुम्ही फार काळ उपाशी राहिलात तर तुम्हाला तेवढीच भूक लागणार. अशावेळी गोड किंवा खारट पदार्थांकडे तुम्ही ओढले जाऊ शकता. म्हणजे काय, तर ‘येरे माझ्या मागल्या’... मग करायचं काय ? वजन कमी कसं करायचं ? आज आम्ही सांगणार आहोत वजन कमी करण्याचा एक सर्वोत्तम पर्याय.
‘जवस’ (अळशी) हे धान्य वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतं !! ते कसं ? चला खालील मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊया !!








