अनेकदा आपण वाचतो की भारतीय लष्करातील सैनिकांच्या ट्रकवर हल्ला केला जातो आणि त्यात बरेच सैनिक मारले जातात. तसेच दारुगोळा एक ठिकाणाहुन दुसरीकडे नेताना त्याचा स्फोट होतो. म्हणून सैन्याच्या रक्षणासाठी नवीन वाहनाची गरज होती. ही गरज आता भरून निघणार आहे. भारतीय लष्करात लवकरच एका मजबूत गाडीचं आगमन होणार आहे. हे वाहन एक सरंक्षक चिलखत म्हणून काम केरल. या वाहनाचे नाव कल्याणी एम ४.
चला तर आजच्या लेखातून ‘कल्याणी एम ४’ बद्दल सविस्तर वाचूया.








