आपल्या लहान लहान चुकांमुळे आपल्याला पुढे त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. ही चूक जर एका मोठ्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीने केली तर त्याचे परिणाम फक्त त्या व्यक्तीलाच नाही, तर देशाला आणि समाजाला भोगावे लागतात. आज आम्ही ज्या व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ती व्यक्ती म्हणजे खुद्द आयपीएस ऑफिसर ‘राकेश मारिया’ आहेत. त्यांनी केलेली चूक म्हणजे त्यांनी दाखवलेल्या दयेमुळे अबू सालेम सारखा गुन्हेगार देश सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला.
चला तर, जाणून घेऊया त्यावेळी काय घडलं होतं.









